Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पावसामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पावसामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले

Surajya Digital
Last updated: 2020/10/14 at 9:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

लातूर : लातूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका एका मृतदेहालाही बसलाय. निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी येथील रावण रंगराव सूर्यवंशी हा ७६ वर्षीय इसमाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी काल सायंकाळपासून निलंगा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात गावात स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले आहेत.

त्यात आज बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अंत्यविधी करावा तरी कसा प्रश्न नातेवाईक आणि ग्रामस्थांना पडला होता. लातूर जिल्ह्यात यावर्षी ११३ टक्के इतका पाऊस झालाय. तर कालपासून निलंगा तालुक्यात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान याविषयी अद्याप ग्रामस्थांनी कसल्याही प्रकारची तक्रार केलेली नसल्यामुळे अद्याप हा विषय आपणास माहीत नसून याविषयी गटविकास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देश तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितलं आहे. माहिती कळल्यानंतर सूत्रे हलल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मृतदेहावर अंत्यविधी उरकले. सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार झाल्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सांगितलं.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #पावसामुळे #अंत्यसंस्कार #रखडले #लातूर #निलंगा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाची जलयुक्त शिवार योजना अडकली चौकशीच्या फे-यात, एसआयटीमार्फत होणार चौकशी
Next Article सर्जेरावदादा नाईक शिराळा बँकेत ३७ कोटींचा घोटाळा; ६५ जणांवर गुन्हा दाखल

Latest News

Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?