Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घ्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ‘वंचित’चा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घ्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ‘वंचित’चा इशारा

Surajya Digital
Last updated: 2020/08/06 at 9:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूमुळे लावलेले लॉकडाऊन हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुकानांची सम – विषम पद्धत कधी बंद करणार? छोटे दुकानदार, हातावर पोट असलेले कामगार यांची उपासमार होत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही? सार्वजनिक वाहतूक कधी सुरू होणार? सरकार हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यात पावसानं धुमाकुळ घातला आहे. या महिन्यात १५ दिवस पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येतंय अनेक ठिकाणी पूर-परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळं फक्त करोना-करोना म्हणत बसू नका, पुराच्या संबंधित काय उपाययोजना केल्या आहेत त्याचं उत्तर द्या?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

हॉटस्पॉटमध्ये या वर्षाच्या तुलनेने गेल्यावर्षी अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात गेल्या वर्षी मे महिन्यात ४ हजार ००७ मृत्यू झाले तर, यावर्षी मे महिन्यात १ हजार ६०५ मृत्यू झाले आहेत. तर, मुंबईत ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली, ही आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळाली असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

* लोकांचा नेता होऊन दाखवावे

जातीचा मोठा नेता कोणीही होऊ शकतो. धर्माचा नेताही होऊ शकतो. मात्र,उध्दव ठाकरे यांनी आता लोकांचा नेता होऊन दाखवावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता निर्णय घ्यायला शिकावे, असा टोलाही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

TAGGED: #लॉकडाऊन #निर्णय #प्रकाशआंबेडकर #उद्धवठाकरे #लोकांचानेता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम तैनात
Next Article “ओवेसींना त्रास होत असेल तर पाकिस्तानात जावे, त्यांनी भारतातील मुस्लिमांना शांतीने राहू द्यावे”

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?