Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “पंतप्रधान मोदी फक्त चार तासच झोपतात, मुख्यमंत्री ठाकरेंनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

“पंतप्रधान मोदी फक्त चार तासच झोपतात, मुख्यमंत्री ठाकरेंनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे”

Surajya Digital
Last updated: 2020/09/03 at 10:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे’, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

शिवसेना खासदार ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवतात’, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. मात्र, त्यांच्या याच विधानाला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत’, अशी टीका

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विरोधकांकडून होत आली आहे. अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात.

बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. मात्र उद्धवजींना एकच विनंती की मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा’, असे म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांना देखील सुनावले आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी आधी नरेंद्र मोदींनाही असे काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा हे सांगण्याचे धाडस करावे’, असेही राऊत म्हणाले होते.

* पंतप्रधानांनी संपूर्ण देश पालथा घालावा

सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे हे माहिती असतानाही विरोधक असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही. उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असे सागण्याचे धाडस करावे”, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #मोदी #चारतास #झोप #तेवढावेळ #काम #ठाकरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी; वाचा सविस्तर
Next Article सांगलीत कोरोनाचा कहर; आजही 24 कोरोनाबळी तर नव्याने 716 रुग्ण, रुग्णसंख्या गेली साडेचौदा हजार पार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?