Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला क्रम घसरला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला क्रम घसरला

admin
Last updated: 2025/04/04 at 12:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता , 4 एप्रिल (हिं.स.)।कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात हैदराबादचा दारूण पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघ अवघ्या १२० धावांमध्ये ऑलऑऊट झाला.या विजयासह कोलकाता संघाने पॉइंट्स टेबलवर भरारी घेतलीय. परंतु हैदराबादच्या पराभवाचा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसलाय. या गुणतालिकेत मुंबई संघाचा क्रम घसरलाय.

आयपीएल २०२५ च्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झालाय. कोलकाता नाईट रायडर्सने केलेल्या मोठ्या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय घसरण झालीय. परंतु ८० धावांनी हैदराबादचा पराभव करूनही केकेआरला अजूनही टॉप ४ मध्ये स्थान मिळवता आले नाहीये. दरम्यान आता १० संघांपैकी ५ संघांचे प्रत्येकी ४ पॉइंट्स आहेत, तर ५ संघांचे केवळ दोन पॉइंट्स आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाकडे सध्या दोन पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सह संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ संघाकडे २ पॉइंट्स असून तो संघ सातव्या तर चेन्नई सुपर किंग्स २ पॉइंट्सह आठव्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सचा आज, शुक्रवारी लखनऊ सुपरजायंट्सशी सामना होणार आहे.या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांला ४ गुण मिळतील. इतकेच नाही तर मोठा विजय मिळवल्यास संघ टॉप ४ मध्येही आपले स्थान निश्चित करू शकतो. राजस्थान रॉयल्सनेदेखील आतापर्यंत फक्त एका सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे हा संघ ९व्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडे दोन गुण आहेत. तरीही संघ शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. संघाच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता पुनरागमन करण्यासाठी या संघाला नुसता विजय मिळवून चालणार नाही तर त्याला मोठ्या विजयाची गरज असणार आहे.

—————

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना पदावरून हटवले
Next Article मंत्रालयात प्रवेशासाठी डीजीप्रवेश ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?