Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला क्रम घसरला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला क्रम घसरला

admin
Last updated: 2025/04/04 at 12:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता , 4 एप्रिल (हिं.स.)।कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात हैदराबादचा दारूण पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघ अवघ्या १२० धावांमध्ये ऑलऑऊट झाला.या विजयासह कोलकाता संघाने पॉइंट्स टेबलवर भरारी घेतलीय. परंतु हैदराबादच्या पराभवाचा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसलाय. या गुणतालिकेत मुंबई संघाचा क्रम घसरलाय.

आयपीएल २०२५ च्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झालाय. कोलकाता नाईट रायडर्सने केलेल्या मोठ्या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय घसरण झालीय. परंतु ८० धावांनी हैदराबादचा पराभव करूनही केकेआरला अजूनही टॉप ४ मध्ये स्थान मिळवता आले नाहीये. दरम्यान आता १० संघांपैकी ५ संघांचे प्रत्येकी ४ पॉइंट्स आहेत, तर ५ संघांचे केवळ दोन पॉइंट्स आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाकडे सध्या दोन पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सह संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ संघाकडे २ पॉइंट्स असून तो संघ सातव्या तर चेन्नई सुपर किंग्स २ पॉइंट्सह आठव्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सचा आज, शुक्रवारी लखनऊ सुपरजायंट्सशी सामना होणार आहे.या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांला ४ गुण मिळतील. इतकेच नाही तर मोठा विजय मिळवल्यास संघ टॉप ४ मध्येही आपले स्थान निश्चित करू शकतो. राजस्थान रॉयल्सनेदेखील आतापर्यंत फक्त एका सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे हा संघ ९व्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडे दोन गुण आहेत. तरीही संघ शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. संघाच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता पुनरागमन करण्यासाठी या संघाला नुसता विजय मिळवून चालणार नाही तर त्याला मोठ्या विजयाची गरज असणार आहे.

—————

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना पदावरून हटवले
Next Article मंत्रालयात प्रवेशासाठी डीजीप्रवेश ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?