Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी एनसीपीतील एका मंत्र्यास द्यावा लागणार राजीनामा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी एनसीपीतील एका मंत्र्यास द्यावा लागणार राजीनामा

Surajya Digital
Last updated: 2020/10/22 at 6:05 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ खडसे यांनी गेल्या ४० वर्षापासून राज्यात भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रवादीत खडसेंना घेतल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळणार आहे.

राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना प्रवेश दिल्यानंतर मंत्रिमंडळात त्यांना घेणार असल्याची चर्चा आहे. पण राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला त्यासाठी राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादीत सध्यातरी जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांची नाव चर्चेत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कृषीमंत्री एकनाथ खडसेंना बनवण्यात येईल, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत त्यासाठी खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे हे कृषीमंत्री असल्यामुळे हे पद एकनाथ खडसेंना देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरे खाते द्यावे लागणार आहे.

* जितेंद्र आव्हाड प्रदेशाध्यक्षपदी ?

राजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करमुसे प्रकरणात गंभीर आरोप असल्यामुळे ते वादात सापडले. त्यामुळे मंत्रिपदावरून जितेंद्र आव्हाड यांना हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे- पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

TAGGED: #नाथाभाऊंच्या #मंत्रिमंडळ #प्रवेशासाठी #एनसीपीच्या #एका #मंत्र्यासराजीनामा #प्रदेशाध्यक्ष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान दलाल आहेत का? हे तर दलालांना पोसायचे धंदे
Next Article ऐनकेन कारणाने सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?