Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईतील नाईट कर्फ्यू आजपासून उठविला, मुंबई पोलिसानी केले जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबईतील नाईट कर्फ्यू आजपासून उठविला, मुंबई पोलिसानी केले जाहीर

Surajya Digital
Last updated: 2021/01/07 at 10:12 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. राज्यात कोरोनाची वाढती संख्या आणि नवीन कोरोनाची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होतं. दरम्यान मुंबईत आजपासून रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य असला तरीही या निर्णयामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाल्याचे आता बोलले जात आहे.

मुंबई पोलिसांनी रात्री संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईमध्ये 23 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी राहणार होती. या संचारबंदीमध्ये वाढ करावी अथवा करू नये यासाठी मुंबई महापालिकेमध्ये एक महत्वपूर्ण बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या बैठकीत रात्र संचारबंदी ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु ही घोषणा मुंबई पोलिसांच्या वतीने केली जाणार होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कालपर्यंत ही रात्र संचारबंदी होती आणि आजपासून ती उठवण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.

22 डिसेंबर 2020 पासून 5 जानेवारी 2021 पर्यंत पालिका आणि मुंबई पोलिसांनी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे

त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये प्रशासनाकडून शिथिलता आणण्यात आली आणि नागरिकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. अशातच काही दिवसांतच 2021 हे नवं वर्ष सुरू होत असल्याने 31 डिसेंबर रोजी लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #मुंबईतील #नाईटकर्फ्यू #आजपासून #उठविला #मुंबईपोलिसानी #केलेजाहीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आरएसएस कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, नेत्यावर गुन्हा दाखल
Next Article अमेरिकेत संसदेवर हल्ला, गोळीबारात 4 ठार, पराभव स्वीकारण्यास ट्रम्पंचा नकार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?