Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

‘एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल’

Surajya Digital
Last updated: 2021/12/21 at 5:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल, अशी तरतूद करण्याची गरज आहे, अशी मागणी लेखिका व हिंदुत्वविरोधी सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली असून सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा सारख्या बुद्धिजीवींना दहशतवादी ठरविले आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्ष झाल्या निमित्त प्रेस क्लब ऑफ इंडिया तर्फे आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांनी हे विधान केलं आहे.

अरुंधती रॉय म्हणाल्या, ”एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता आले पाहिजे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एकदा हे पद भूषविल्यानंतर या पदावर दुसऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे,” तशी तरतूद करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

”शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे, त्याचप्रमाण मोदी सरकारला एनआरसीचा कायदाही मागे द्यावा, लागेल,” असे रॉय म्हणाल्या. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एनआरसीचा कायदाही मागे घ्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते. अरुंधती रॉय यांनी हे विधान करतांना कुणाचेही नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.

”मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली आहे. सुधा भारव्दाज, आनंद तेलतुंबडे, गैातम नवलखा यांच्यासारख्या वुद्धीजीवी व्यक्तींना मोदींनी दहशतवादी ठरविले. मोदीं सरकारनं यूएपीए या कायद्याचा दुरुपयोग करुन निरपराध व्यक्तींना अनेक महिन्याासून तुरुंगात पाठविले. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे,” असे अरुंधती रॉय म्हणाल्या.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #One #person #PrimeMinister #onlyonc #ArundhatiRoy, #एका #व्यक्तीला #एकदाच #पंतप्रधानपद #भूषविता #अरुंधतीरॉय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटी संप – बहुसंख्य कर्मचारी अजूनही संपावर ठाम
Next Article बुलढाण्यात मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार राडा, दहा लाखांचा गांजा जप्त

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?