Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक विषमतेचा धोका; जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक विषमतेचा धोका; जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव

Surajya Digital
Last updated: 2020/08/25 at 4:20 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अमरावती : कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्यात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची काही गरज नव्हती. ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते”, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. त्याशिवाय, उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन, जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला असल्याचे मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावतीत बोलत होते. बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनंतर जानेवारी महिन्यापासून सर्व शाळा सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झाल्या नाहीत. तर ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती. कारण, यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते. शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये”, असं बच्चू कडू म्हणाले.

“आमच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात पाच ते सहावेळा व्हीसीद्वारे बैठका झाल्या आहेत. यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे. सर्वांना 100 टक्के शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे”, असंही बच्चू कडू यांनी सांगितले.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #अॉनलाईन #शाळा #विषमता #जानेवारी #बच्चूकडू #प्रस्ताव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लयभारी ! शेतक-याने मजुरांना बोलावण्यासाठी पाठवली विमानाची तिकिटे
Next Article कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पावरुन जनतेची राज्य सरकारकडून दिशाभूल; आरोपाचा रोख बारामतीकडे

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?