Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

admin
Last updated: 2025/06/26 at 4:13 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

– भारतीय दूतावासाकडून इराणमधील संपर्क कक्षही बंद

नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.)

पश्चिम

आशियातील भारतीय नागरिकांचा आणखी एक गट बुधवारी रात्री राजधानी दिल्लीत दाखल झाला.

इराणमधील अडकलेल्या २७२ भारतीय आणि तीन नेपाळी नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत

आणण्यात आले आहे.

ऑपरेशन

सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण ३,४२६ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे. इराण आणि इस्रायलमधील

वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले होते.

दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असली तरी परिस्थिती अजूनही सामान्य झालेली

नाही.तणावग्रस्त इराणमधून परतलेल्यांनी भारत सरकारचे

विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले

आहेत.

इराणमधील

भारतीय दूतावासाने सांगितले की, दोन्ही देशांमधील युद्धबंदी लक्षात घेता भारतीय नागरिकांना भारतात

आणण्याची प्रक्रिया हळूहळू संपेल. दूतावासाने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केली

आहे. त्यांनी सांगितले की, स्थलांतरासाठी नवीन नावे नोंदणी करण्यासाठी जो संपर्क कक्ष उघडण्यात

आला होता तो आता बंद करण्यात आला आहे. दरम्यान,भारत सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून

आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
Next Article राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी
खेळ June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?