Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर

admin
Last updated: 2025/07/01 at 3:16 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली / न्यूयॉर्क, 1 जुलै (हिं.स.)

पहलगाम

दहशतवादी हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान

आणि त्यांच्या संरक्षणाखाली लपलेल्या दहशतवाद्यांना कडक इशारा दिला. ते म्हणाले की,

पहलगाम दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील पर्यटन नष्ट करण्याचा सुनियोजित कट होता. हे

एक प्रकारचे आर्थिक युद्ध असल्याचे ते म्हणाले आहेत. न्यूयॉर्कमधील न्यूजवीकला

दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण कहाणी आणि

त्यानंतरच्या घटना सांगितल्या.

जयशंकर

म्हणाले की, पहलगाम

हल्ला हा एक आर्थिक युद्ध होते. त्यांचा उद्देश अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या

काश्मीरमधील पर्यटन उद्ध्वस्त करणे होता. धार्मिक हिंसाचार भडकवणे हा देखील त्याचा

उद्देश होता.कारण लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले जात होते.

ते म्हणाले, ‘म्हणून

आम्ही ठरवले की, दहशतवाद्यांना शिक्षेच्या भीतीशिवाय मुक्तपणे कट रचू देऊ नये. ते

सीमेच्या पलीकडे आहेत आणि म्हणून आपण बदला घेऊ शकत नाही, या कल्पनेला आव्हान देण्याची खूप गरज

होती आणि आम्ही तेच केले.’

भारत

आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणल्याचा दावा केला होता. आता हा दावा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी फोनवर चर्चा केली तेव्हा ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खोलीत उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे

सांगितले की,

व्यापार आणि युद्धबंदीशी संबंधित कोणतीही चर्चा झाली नाही. भारताने पाकिस्तानच्या

धमक्या नाकारल्या आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली.दरम्यान, ट्रम्प यांनी दावा

केला होता की, त्यांनी व्यापारी दबाव आणून भारत आणि पाकिस्तानला युद्धबंदीसाठी भाग

पाडले. याआधीही ते सोशल मीडियाद्वारे असे दावे अनेकदा करत आहेत. ते म्हणाले होते

की, “मी

म्हटले होते की जर तुम्ही आपापसात लढलात तर व्यापार होणार नाही.”

You Might Also Like

गुंडांच्या हल्ल्यात मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना पालकमंत्री शिरसाट यांचे सांत्वन

ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक; खासदार गोपछडे यांना “पाठपुराव्याचे यश”

ओबीसी महामंडळातर्फे कर्जमाफी योजना; थकीत व्याजावर ५०% सवलत

कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

 भारतासोबत शत्रूवजा वागू नका – निक्की हेली यांचा इशारा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी
Next Article ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?