Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

admin
Last updated: 2025/05/30 at 5:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

इंदोर , 30 मे (हिं.स.)।पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केली.या ऑपरेशनसंदर्भात भाजपचे माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी आता विधान केले आहे. “दहशतवाद्यांनी नव्हे, तर पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांनी नाव आणि धर्म विचारून हिंदुंना मारले.”असे विधान आता प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.

माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर म्हणाल्या की, “मुस्लिमांनी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. यामुळे ऑपरेशन सिंदूर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. हिंदू धर्मात “सिंदूर” हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी पहलगाममध्ये महिलांचे कुंकू (सिंदूर) पुसले. त्यामुळेच याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आल. पाकिस्तान आणि मुस्लिमांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. “मुस्लिमांनी हिंदूंवर केलेले हल्ले आपण फक्त दहशतवादी हल्ले, हत्याकांड म्हणू. जर असे हल्ले झाले तर हिंदूंनीही मुस्लिमांवर हल्ला केला पाहिजे आणि मुस्लिमांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला पाहिजे. हा आमचा आग्रह असल्याचे ठाकूर म्हणाल्यात. पहलगाम हल्ला एक अतिशय भयावह आणि हृदयद्रावक घटना आहे. ज्यांनी या हत्या केल्या भारत त्यांना सोडणार नाही. हे लोक जेथे पाळले-पोसले जातात, त्या देशालाही भारत सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण ते मुस्लिम म्हणून भारतात आले आणि हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. त्यांनी मुस्लिमांना मारले नाही. ते ठरवून आले होते. जर कुणी मुस्लीम आहे, असं खोटं सांगितलं, तर त्यांना कलमा म्हणायला लावला आणि ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांना देखील मारल्याचे ठाकूर म्हणाल्या.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पंढरपूरच्या ‘आषाढी’वर कोरोनाचे सावट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूरच्या ‘आषाढी’वर कोरोनाचे सावट
Next Article राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?