Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

admin
Last updated: 2025/05/30 at 5:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

इंदोर , 30 मे (हिं.स.)।पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केली.या ऑपरेशनसंदर्भात भाजपचे माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी आता विधान केले आहे. “दहशतवाद्यांनी नव्हे, तर पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांनी नाव आणि धर्म विचारून हिंदुंना मारले.”असे विधान आता प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.

माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर म्हणाल्या की, “मुस्लिमांनी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. यामुळे ऑपरेशन सिंदूर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. हिंदू धर्मात “सिंदूर” हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी पहलगाममध्ये महिलांचे कुंकू (सिंदूर) पुसले. त्यामुळेच याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आल. पाकिस्तान आणि मुस्लिमांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. “मुस्लिमांनी हिंदूंवर केलेले हल्ले आपण फक्त दहशतवादी हल्ले, हत्याकांड म्हणू. जर असे हल्ले झाले तर हिंदूंनीही मुस्लिमांवर हल्ला केला पाहिजे आणि मुस्लिमांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला पाहिजे. हा आमचा आग्रह असल्याचे ठाकूर म्हणाल्यात. पहलगाम हल्ला एक अतिशय भयावह आणि हृदयद्रावक घटना आहे. ज्यांनी या हत्या केल्या भारत त्यांना सोडणार नाही. हे लोक जेथे पाळले-पोसले जातात, त्या देशालाही भारत सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण ते मुस्लिम म्हणून भारतात आले आणि हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. त्यांनी मुस्लिमांना मारले नाही. ते ठरवून आले होते. जर कुणी मुस्लीम आहे, असं खोटं सांगितलं, तर त्यांना कलमा म्हणायला लावला आणि ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांना देखील मारल्याचे ठाकूर म्हणाल्या.

You Might Also Like

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूरच्या ‘आषाढी’वर कोरोनाचे सावट
Next Article राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

Latest News

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?