Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींच्या मनावर परिणाम झालाय – मुख्यमंत्री फडणवीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

राहुल गांधींच्या मनावर परिणाम झालाय – मुख्यमंत्री फडणवीस

admin
Last updated: 2025/04/21 at 4:49 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 21 एप्रिल (हिं.स.) – राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची आणि भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली. सातत्याने ते अशा प्रकारची बदनामी करत असून हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. वारंवार निवडणूकांमध्ये पराभव झाल्याने त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसत आहे. परंतू, ते विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील, तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवतात असा संशय निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, राहुल गांधींनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरुन भारताची बदनामी करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. परंतू, ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम ते करतात. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली या सगळ्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. आता मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. हा अतिशय बाळबोध प्रकार असून राहुल गांधींनी भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. त्यांनी भारताची बदनामी करणं बंद करावं’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींच्या विधानावर निशाणा साधला. ते म्हणाले, भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू न शकलेले लोकशाहीविरोधी, भारतविरोधी राहुल गांधी यांनी परदेशातील भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. राहुल नेहमीच परदेशात भारताची बदनामी का करतात? ‘जॉर्ज सोरोसचा एजंट, भारतीय राज्याशी लढत आहे, राहुल गांधी आज तेच करू इच्छितात!

You Might Also Like

कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस

कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन

तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द

राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव कटिबद्ध – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Next Article महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने तडजोड केली, व्यवस्थेत मोठी त्रुटी – राहुल गांधी

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?