Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘शेतक-यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

‘शेतक-यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण’

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 12:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून उद्योेगपतींच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. कृषी विधेयकापाठोपाठ कामगार कायद्यात मनमानी पद्धतीने बदल करून केवळ उद्योजकांचे हित जोपासणा-या मोदी सरकारच्या धोरणाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

कृषी कायद्याप्रमाणेच कामगार कायद्यातील बदलांनाही विविध कामगार संघटना तसेच राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या दुरुस्तीसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून टीका केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शेतक-यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन,’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

संसदेने तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली आहेत. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. कामगारांची भरती वा कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांचा नोकरीचा कार्यकाळ अशा कळीच्या मुद्द्यांवर लवचीकता दाखवता येणार आहे. मात्र या संहितांमुळे कामगार संघटनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like

कडूंच्या कार्यकर्त्यांनी शेतात रोवले चक्क भाजपचे झेंडे..!

चव्हाणांची निवड आणि भाजपचा भविष्यवेध

मराठीविरोधी वक्तव्याचा परिणाम; मनसेचा हल्ला, सुशील केडिया यांची माफी

आता महाराष्ट्रही काबीज करू – उद्धव ठाकरे

…आणि आम्हाला दोघांना फडणवीसांनी एकत्र आणलं – राज ठाकरे

TAGGED: #राहुलगांधी #नरेंद्रमोदी #मोदीगांधी #rahulgandhi #टीका #कमजोरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंगनाच्या बंगल्याच्या कारवाईप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला फटकारले
Next Article प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

Latest News

कडूंच्या कार्यकर्त्यांनी शेतात रोवले चक्क भाजपचे झेंडे..!
राजकारण July 8, 2025
संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र July 8, 2025
देशव्यापी भारत बंदची हाक; 25 कोटी कामगार सहभागी, अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता
देश - विदेश July 8, 2025
“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र July 8, 2025
विरोधी पक्षनेत्यावरून विरोधकांचा सभात्याग
महाराष्ट्र July 8, 2025
महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र July 8, 2025
या गोंधळाला केवळ गृहविभाग जबाबदार — सुप्रिया सुळे
महाराष्ट्र July 8, 2025
न्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय – एकनाथ शिंदे
महाराष्ट्र July 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?