Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात येत्या ३ दिवसात पावसाची शक्यता, ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्यात येत्या ३ दिवसात पावसाची शक्यता, ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

admin
Last updated: 2025/06/05 at 5:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 5 जून (हिं.स.)। काही दिवसांची विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा जोमात येण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह तब्बल ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हं आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.सध्या गुजरातच्या वरच्या भागात आणि बांगलादेशाच्या उत्तर भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामानात अस्थिरता असून, त्याचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडतो आहे. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरामधील मान्सूनचा प्रवाह सध्या स्थिरावलेला असून, पुढे सरकण्याची प्रतीक्षा सुरु आहे.

कोकण- मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी,मध्य महाराष्ट्र – पुणे (घाटमाथ्यासह), नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा -छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, विदर्भ – नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अपात्र बहि‍णींवर कारवाई केली तर, आम्ही न्यायालयात जाऊ – बच्चू कडू
Next Article बंगळूरू चेंगराचेंगरीनंतर विराट कोहली व्यथित

Latest News

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?