Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड

Surajya Digital
Last updated: 2021/04/17 at 7:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली :  रेल्वे स्टेशनच्या परिसरात आणि रेल्वेत विनामास्क कुणी फिरताना आढळल्यास त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने रेल्वेने  हा निर्णय घेतला आहे. पुढील 6 महिने हा आदेश कायम राहणार आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे असे कडक निर्णय आता घेतले जात आहेत.

प्रशासनाची आकडेवारी फसवी, भाजप प्रशासित राज्यातून भयावह सत्यhttps://t.co/reOn6filQU

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाच्या साधीमुळे स्वच्छतेचे निकष पाळण्यासाठी रेल्वेने प्रवासात मिळणाऱ्या भोजनाची सुविधा बंद केली होती. तसेच रेडी टू इट भोजन सुरू केले होते. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लव्हज आदी वस्तू रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहेत.

रेल्वेचे 57 आयसोलेशन कोच सोलापुरात दाखल, 513 रुग्णांची व्यवस्था होणार https://t.co/NB8d4WjlD6

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले असून, मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करून संबंधितांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरण्याचा हा नियम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने काही अन्य नियमही लागू केले आहेत.

पद्मश्रीप्राप्त, प्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन
https://t.co/Ywp0y4Qr4r

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

* सध्या अशा रेल्वेसेवा सुरू

सध्या रेल्वे एकूण  १४०२ स्पेशल ट्रेन चालवत आहे. एकूण  ५३८१ उपनगरीय लोकल आणि ८३० पँसेंजर ट्रेन भारतीय रेल्वेकडून चालवल्या जात आहेत. त्याशिवाय २८ स्पेशल क्लोन ट्रेन पण चालवल्या जात आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Relway #design #Withoutmask #500rs- #penalty, #रेल्वेचा #निर्णय #विनामास्क #फिरणाऱ्यांकडून #500रुपये #दंड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रशासनाची आकडेवारी फसवी, भाजप प्रशासित राज्यातून भयावह सत्य
Next Article लग्नाचे आमीष दाखवून ऑर्केस्ट्रामधील नृत्यांगनेवर बलात्कार, गर्भपात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?