Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 9:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : खानापूर तालुक्यात गेली दोन – तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.‌ यातच चिंचणी ( ता.कडेगाव ) येथील तलावातील पाणी सोनहिरा ओढ्यात सोडले आहे.‌ परिणामी, येरळानदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.‌

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रामापूर – कमळापूर या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेतीच्या कामासाठी ये – जा करणे बंद झाले आहे. मध्यंतरी रामापूर – कमळापूर पुलाची उंची वाढवावी , यासाठी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात लाख रूपये खर्चून डागडुजी केली होती. परंतु पूलाची उंची वाढविण्याचा प्रश्न रखडलेला आहे.

येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिमेंट बंधारे, ओढे, नाले पाण्याने भरले आहेत. घाटमाथ्यावरील अग्रणीनदीला पाणी आले आहे. लोकसहभागातून बांधलेले बंधारे पाण्याने भरले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकावलेल्या पिकांना उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #सांगली #बलवडीबंधारा #खानापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तहसीलदाराच्या घरावर टाकली रेड; रक्कम पाहून एसीबी अधिकारीसुद्धा झाले चकीत
Next Article सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांना 50 लाखाचे विमा कवच

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?