Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 9:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : खानापूर तालुक्यात गेली दोन – तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.‌ यातच चिंचणी ( ता.कडेगाव ) येथील तलावातील पाणी सोनहिरा ओढ्यात सोडले आहे.‌ परिणामी, येरळानदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.‌

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रामापूर – कमळापूर या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेतीच्या कामासाठी ये – जा करणे बंद झाले आहे. मध्यंतरी रामापूर – कमळापूर पुलाची उंची वाढवावी , यासाठी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात लाख रूपये खर्चून डागडुजी केली होती. परंतु पूलाची उंची वाढविण्याचा प्रश्न रखडलेला आहे.

येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिमेंट बंधारे, ओढे, नाले पाण्याने भरले आहेत. घाटमाथ्यावरील अग्रणीनदीला पाणी आले आहे. लोकसहभागातून बांधलेले बंधारे पाण्याने भरले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकावलेल्या पिकांना उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सांगली #बलवडीबंधारा #खानापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तहसीलदाराच्या घरावर टाकली रेड; रक्कम पाहून एसीबी अधिकारीसुद्धा झाले चकीत
Next Article सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांना 50 लाखाचे विमा कवच

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?