Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरक्षण नकोय हा संघाचा अजेंडा मोदी राबवत आहेत – प्रा. हरी नरके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आरक्षण नकोय हा संघाचा अजेंडा मोदी राबवत आहेत – प्रा. हरी नरके

Surajya Digital
Last updated: 2021/11/12 at 8:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : केंद्र सरकारला ओबीसीच काय देशातील कोणतच आरक्षण ठेवायचं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हा अजेंडा तयार केला आहे. त्यावर मोदी सरकार काम करत असून त्यांचे राज्यातील पक्षीय पिलावळ खोटं बोल पण रेटून बोल, अशा पध्दतीनं काम करत असल्याचा आरोप जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे.

आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कोर्टात टिकला नाही. सरकारकडे जाती निहाय संपूर्ण आकडेवारी उपलब्ध आहे. न्यायालयानं याची मागणी केली. राज्यसरकारनंही आकडेवारी मागितली, पण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही माहिती चुकीची असल्याचं सरकार सांगतयं. पण हा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान याच आकडेवारीनुसार देशातील दारिदय निर्मुलनासाठी उज्वला गॅस सह इतर योजना राबवत असल्याचं सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मध्यंतरी संघ प्रमुखांनी देशात आरक्षण असू नये अशी भूमिका मांडली मात्र अलिकडेच संघाच्या अन्य नेत्यानं आरक्षणाचं समर्थन केलयं. याचं कारण आगामी उत्तर प्रदेश निवडणूका मोदी सरकार ओबीसींची फसवणुक करत आहे आणि त्यांच समर्थन राज्यात फडणवीस, शेलार, चंद्रकांत पाटील यांची टिम करत आहे.

या सर्वांनी समर्थन केलयं. याचं कारण आगामी उत्तर प्रदेश निवडणूका मोदी सरकार ओबीसींची फसवणुक करत आहे आणि त्यांच समर्थन राज्यात फडणवीस, शेलार, चंद्रकांत पाटील यांची टीम करीत आहे. या सर्वांनी केंद्राला लिहलेली पत्र आणि राज्यात देत असलेली माहिती यात मोठी तफावत आहे. ते केंद्राच्या बचावासाठी खोटेपणा करीत असल्याचा आरोपही विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Modi #implementing #Sangh #agenda #reservation #harinarke, #आरक्षण #नकोय #संघ #अजेंडा #मोदी #राबवत #प्राहरीनरके
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वृध्द वारक-यांना विठुराया पावला, दर्शनास परवानगी; कार्तिकी वारीसाठी खासगी वाहनांची सोय
Next Article जनसंपर्काच्या संदर्भातील ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?