Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगोल्यात पीएम किसान सन्मान योजनेत दीडहजाराहून अधिक बोगस लाभार्थीं, धावपळ सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सांगोल्यात पीएम किसान सन्मान योजनेत दीडहजाराहून अधिक बोगस लाभार्थीं, धावपळ सुरू

Surajya Digital
Last updated: 2020/12/16 at 10:55 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : पीएम किसान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी महसूल प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते. सांगोला तालुक्यातील सुमारे १ हजार ५३० बोगस लाभार्थींनी सुमारे एक कोटी ५४ लाख ७० हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महसूल विभागाकडून अपात्र लाभार्थींना नोटिसा बजावून आठ दिवसात रक्कम जमा करा अन्यथा सक्तीच्या वसुली कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीच्या घेतलेल्या लाभाच्या रकमेचा परतावा करण्यासाठी बोगस लाभार्थींची तलाठी व बँकेत धावपळ सुरू आहे.

* ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवणार

 बोगस लाभार्थींनी आतापर्यंत ६४ लाख रुपयांचा भरणा बँकेत केला आहे. अद्यापही ९० लाख ७० हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. मात्र नोटिसा मिळूनही पैसे जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बोगस लाभार्थींना महसूल विभागाकडून दुसरी नोटीस पाठवली आहे. त्यानंतरही सन्मान निधीची रक्कम परत न केल्यास त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवला जाणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #सांगोल्यात #पीएमकिसानसन्मान #योजनेत #दीडहजाराहून #बोगसलाभार्थीं #धावपळसुरू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं”
Next Article मुस्लिमांसाठी भारत धोकादायक आणि हिंसक देश बनला – अहवाल

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?