Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री पांडुरंग कारखाना जिल्ह्यात एफआरपी रक्कम देणारा पहिला कारखाना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थशिवारसोलापूर

श्री पांडुरंग कारखाना जिल्ह्यात एफआरपी रक्कम देणारा पहिला कारखाना

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 9:27 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वेळापूर : सोलापूर जिल्ह्यातील एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा पांडुरंग कारखाना पहिला कारखाना -ठरला आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम बँकेत वर्ग केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची १४.४२ कोटी जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

कारखान्याचा ८ अॉक्टोबर रोजी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याच्या इतिहासात सुधाकरपंत परिचारक यांच्या अनुपस्थित भावनिक वातावरणात झाला. त्यावेळी मोठे मालकांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उर्वरीत एफ.आर.पी. ची देय असणारी रक्कम २०६ रुपये/- प्रती मे. टन प्रमाणे दोन दिवसात देणार असल्याचे जाहीर केले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानुसार कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ७,००,१०० मे. टन ऊसाचे प्रती मे. टन रु . २०६ रुपये/- प्रमाणे र.रु.१४.४२ कोटी रक्कम बँकेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्यास पुरवठा केलेल्या ऊसास शासनाने जाहीर केलेल्या संपूर्ण एफ. आर .पी. ची प्रती मे. टन र.रु.२,५०६/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा श्री पांडुरंग हा कारखाना पहिला ठरला आहे.

गळीत हंगाम २०२०-२१ सुरु करण्याच्या दृष्टीने कारखान्यामधील कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम १५ अॉक्टोबरपासून सुरु केला जाणार आहे. या हंगामात कारखान्याकडे सुमारे १२ लाख मे.टन उसाच्या नोंदी असून त्यांचे गाळप कारखाना वेळेवर करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

TAGGED: #पांडुरंगकारखाना #एफआरपी #देणारा #जिल्ह्यातील #पहिला #साखरकारखाना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिहार निवडणूक : महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंचा भाजपाकडून पत्ता कट
Next Article खूशखबर ! EPFO चे दिवाळी भेट, व्याजाचा पहिला हफ्ता दिवाळीपर्यंत मिळणार

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?