Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिहारच्या निवडणुका जवळ आल्याने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणास राजकीय वळण : रोहित पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

बिहारच्या निवडणुका जवळ आल्याने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणास राजकीय वळण : रोहित पवार

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 11:30 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अहमदनगर : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास होऊन त्याला न्याय मिळावा ही सर्वांची इच्छा आहे. मात्र या प्रकरणात भाजपा राजकारण करत असल्याने सुशांतला कदाचित न्याय मिळणारं नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावर भाजपा नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत सुशांत सिंहची आत्महत्या ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गौफ्यस्फोट केला होता. तर या प्रकरणामध्ये गलिच्छ राजकारण होतं असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. तर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वास्तविक पाहता बिहारच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यामुळेच सुशांत सिंह प्रकरणाला राजकीय वळण देण्यात येत आहे. परंतू जर या प्रकरणात राजकारण केल्यास कदाचित सुशांतला न्याय मिळणारं नाही, बिहार मधून महाराष्ट्रात आलेल्या अनेकांसोबत अशा घटना घडल्या आहे मात्र त्याची कधी इतकी चर्चा झाली नाही. मात्र या प्रकरणाची खूप चर्चा होतं आहे.

भाजपा नेते राज्य सरकार व मुंबई पोलिसांवर आरोप करत आहेत. वास्तविक जर त्यांच्याकडे सुशांत सिंह प्रकरणाचे पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे पोलिसांना द्यायला हवे. मात्र भाजपा तसं न करता फक्त शब्दांचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. राज्यावर अनेक संकट येवून गेली त्यावेळी मुंबई पोलिसांनीच सर्व प्रकरणे सक्षमपणे हाताळली आहे. त्यामुळे भाजपाचे आरोप हे फक्त जूमले असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #सुशांतसिंह #प्रकरण #बिहारनिवडणूक #राजकीयवळण #रोहितपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांत प्रकरणात ‘दिशा’च्या वडिलाने पाठवले पोलिसांना पत्र; नारायण राणे येऊ शकतात अडचणीत
Next Article क्‍वारंटाईन सेंटरमधील वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी फक्त विभागीय चौकशीची कारवाई

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?