Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली’

Surajya Digital
Last updated: 2021/04/02 at 6:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे’, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तसेच ‘सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील आणि त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देता येतील’, असं त्यांनी म्हटलं.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या घोषणा हवेतच आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील व त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देतां येतील. ‘शिवसागरात’ उभारलेले शिवरायांचे स्मारक हे जगात एकमेवाद्वितीय असेल यात शंकाच नाही.#शिवस्मारक pic.twitter.com/2QPOuc5TJS

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 31, 2021

ट्वीट करून आमदार पाटील यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवस्मारक उभारण्याची मागणी केली आहे. समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी रुपये वाचतील, आणि त्यातून परिसरात इतर सुविधा देता येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या घोषणा हवेतच आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील आणि त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देतां येतील. ‘शिवसागरात’ उभारलेले शिवरायांचे स्मारक हे जगात एकमेवाद्वितीय असेल यात शंकाच नाही. असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवस्मारक उभारण्याची घोषणा हवेत विरली आहे. राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी आले. मात्र अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Stategovt #announces #erection #Shivamemorial #ArabianSea, #अरबीसमुद्रात #शिवस्मारक #उभारण्याची #राज्यसरकारची #घोषणा #हवेतविरली'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी सक्तीची
Next Article खंडेरायाच्या गडावर अशी झाली रंगपंचमी! पहा फोटो

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?