Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस कमिटी मध्ये जनगणनेच्या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

काँग्रेस कमिटी मध्ये जनगणनेच्या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत

admin
Last updated: 2025/05/01 at 6:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 1 मे (हिं.स.) – नासिक मधील काँग्रेस कमिटी मध्ये जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेकेंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला हेच: संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी. या देशांमध्ये ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांची भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी संसदेमध्येही आणि संसदेच्या बाहेर रस्त्यावरील लढाई लढली. देशातील वंचिता करता सुशितांकरिता राहुल गांधींनी हा लढा मोठ्या प्रमाणात लढला. जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती. या राहुल गांधींच्या लढ्याला यश आलं. म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाची संपूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना जाते असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.

शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून अभिनंदन करून जल्लोष केला. राहुल गांधींच्या आदेशाप्रमाणे शहरातही वेळोवेळी या प्रश्नाकरता शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने प्रयत्न केले असे यावेळी गौरव सोनार यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या लढ्यामुळे देशातील जनतेला एक विश्वास निर्माण झाला आहे मत गौरव सोनार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी शाहू महाराज खैरे, केशव अण्णा पाटील, लक्ष्मण धोत्रे, संदीप शर्मा, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, अल्तमश शेख, तन्वीर तांबोळी, संतोष ठाकुर, ज्ञानेश्वर चव्हाण, अण्णा मोरे, अनिल बेग, राजकुमार जेफ, डी पी बोडके, अब्दुल बावा, जावेद इब्राहिम, भालचंद्र पाटील, सिद्धार्थ गांगुर्डे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

वडिलांचा ‘तो’ सल्ला ऐकायला हवा होता – अमित ठाकरे

राज्यात तर तीन माकडांचे सरकार- बच्चू कडू

ऑपरेशन सिंदूरसाठी शरद पवारांकडून अभिनंदन

जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार निवडणुकांचे भुजबळ यांनी केलं स्वागत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जिल्ह्यातील एक ही बेघर लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी – जयकुमार गोरे
Next Article फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्याची मागणी

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?