Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामासह तिघाचा बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दोन भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामासह तिघाचा बुडून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/10/02 at 8:51 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अक्कलकोट : तालुक्यातील बोरगाव दे येथे मामा शिवराम मोतीराम गवळी सह दोघा भाच्याचा विहिरीत बुडून मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची पोलिसात आकस्मात म्हणून नोंद झाली आहे. जावळ कार्यक्रमास मामाच्या गावी आलेल्या दोन भाच्यासह मामा असे तिघाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यातील दे बोरगाव येथे समर्थ बंडोपंत धर्मशाळे. (वय १५ रा.माकणी ता लोहारा जिल्हा उस्मानाबाद) व युवराज सुनील छत्रबंद (वय ११ वर्षे रा.शेळगी, सोलापूर) हे दोघे जावळ कार्यक्रमानिमित्त बोरगाव दे येथे मामाच्या गावाला आले होते. घरात कार्यक्रम असल्यामुळे कपडे धुण्यासाठी सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुवून वाळण्यासाठी टाकले होते. मामा शिवराम मोतीराम गवळी (वय २५ रा बोरगांव दे.) यांनी कपडे घेऊन आणण्यास सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

युवराज व समर्थ कपडे घेऊन येत असताना पाय घसरून विहिरीत पडले. आवाज आल्यावर मामा शिवराम यांनी विहिरीकडे धाव घेतले. दोघे भाचे बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी मामा शिवराम गवळी याने विहिरीत उडी मारली. दोघाना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तिघेही विहिरीत बुडून मरण पावले.

घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी शेताकडे धाव घेतले व पंचनामा करून रात्री उशिरांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून नोंद झाली आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #मामाभाचे #जावळ #कार्यक्रम #तिघांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हाथरस प्रकरणावरुन राज ठाकरेही संतापले; महाराष्ट्राला प्रश्न विचारणारे आता गप्प का?
Next Article मला तेवढाच उद्योग नाही; अजित पवार माध्यमावरच वैतागले

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?