Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी परिवारासह ग्रामपंचायतीत ठोकला तळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर : पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी परिवारासह ग्रामपंचायतीत ठोकला तळ

Surajya Digital
Last updated: 2021/06/16 at 10:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वेळापूर : अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी आणि गावाला रस्ता नसल्याचे ग्रामस्थ तक्रारी करुन वैतागले. त्यामुळे जोपर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा व रोडचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जांबुड ग्रामपंचायतीचे काम काज होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. इशारा देऊन न थांबता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तेथच परिवारासह तळ ठोकला आहे.

ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही https://t.co/gVfqJIdmpm

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

श्रीपूरमधील जांबुड गावापासून ३ किलोमीटर असलेल्या चंदनशिवे दलीतवस्तीला अनेक वर्षापासून ग्रामस्थ पिण्याचे पाण्याचा प्रश्न व निकृष्ट रस्त्यामुळे नरक यातना भोगत आहेत. चंदनशिवे दलित वस्ती ग्रामस्थांनी जांबुड गावामधून ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या टाकीमधून पाईप लाईनने चंदनशिवे दलित वस्तीवर पाणी आणून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे. सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी ३ किलोमीटर अंतरावर जावुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर : आषाढीवारीच्या परवानगीसाठी वारकरी मंडळाकडून भजन आंदोलन https://t.co/CUeHYtpnGP

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

त्यात रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रोडचे त्वरीत डांबरीकरण करण्याचीही मागणी केली आहे. यासाठी निवेदन देण्यात आले आहेत. पण मागणी पूर्ण न झाल्याने १४ जूनपासून चंदनशिवे दलित वस्ती ग्रामस्थ सर्व कुटुंबे जांबुड ग्रामपंचायत कार्यालयात बेमुदत मुक्कामी राहतील, असा इशारा देण्यात आला होता. तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने जांभूड ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तेथेच राहण्यास सुरुवात केली आहे, त्यांनी ग्रामपंचायत मध्ये तळ ठोकला आहे. तसेच त्यांची असणारे गुरेही ग्रामपंचायतसमोर बांधण्यात आली आहेत.

सोलापूरच्या पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम https://t.co/nKr2okUdrK

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021

जांभूड ग्रामपंचायत जोपर्यंत आमच्या चंदनशिवे दलितवस्तीचा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत जांभूड ग्रामपंचायतीचे कामकाज होऊ देणार नाही, असा चंदनशिवे दलित कुटुंबीयांनी निश्चय केला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Villagersalong #families #setupcamp #GramPanchayat #drinkingwater, #सोलापूर #पिण्याच्या #पाण्यासाठी #ग्रामस्थांनी #परिवारासह #ग्रामपंचायतीत #ठोकला #तळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : आषाढीवारीच्या परवानगीसाठी वारकरी मंडळाकडून भजन आंदोलन
Next Article दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?