Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच; कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे घेतला निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रसोलापूर

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच; कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे घेतला निर्णय

Surajya Digital
Last updated: 2020/09/02 at 10:51 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील मंदिरे उघडावीत, अशी मागणी करणार्‍या वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतल होती. त्यानुसार ही मंदिरे लवकरच उघडण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासह 15 जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह 15 जणांना मंदिरामध्ये जाण्याची आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 10 दिवसांची मुदत मागितलीय. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

10 दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरामध्ये आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. मात्र, काल मंगळवारी मंदिर समितीने 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतलाय.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेतला आहे, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सांगितले आहे. याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रक काढून याची माहिती दिलीय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात अधिक प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर 17 मार्च ते 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवले होते.

राज्य सरकारने देखील जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नोटिसीमध्ये राज्यातील मंदिरे 31 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे, असेही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने म्हटले आहे. या दरम्यानचे सण, उत्सव परंपरेनुसार साधेपणाने साजरे केले जाणार आहेत, असेही विठ्ठल रुक्मिणी समितीने म्हंटले आहे.

You Might Also Like

सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय

मुंबई विद्यापीठाचा निर्णय: विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी

सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस

शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे

TAGGED: #विठ्ठलरुक्मिणीमंदिर #बंद #30सप्टेंबर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हैराण : रोगप्रतिकारक शक्तीने उपचार न घेता एचआयव्हीवर केली मात
Next Article साखर कारखान्यात लागली नोकरी; मित्रांनी पगारासह चौकात बॅनरच झळकवला

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?