Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेनेला पाठिंबा दिला तेव्हा कुठे गेली होती विचारधारा ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

शिवसेनेला पाठिंबा दिला तेव्हा कुठे गेली होती विचारधारा ?

Surajya Digital
Last updated: 2021/06/11 at 3:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, तेव्हा काँग्रेसची विचारधारा कुठे गेली होती? असा सवाल जितिन प्रसाद यांनी केला आहे. प्रसाद यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी विचारधारेवरून त्यांना काही प्रश्न केले होते. लोक विचारधारेपेक्षा आपला फायदा जास्त पाहतात, असे सिब्बल यांनी म्हटले होते. यानंतर प्रसाद यांनी सिब्बल यांना उत्तर दिले आहे.

आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

काँग्रेसला सोडचिट्ठी देत जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . यावरून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जितीन प्रसाद यांनी विचारसरणी बाजूला ठेवून भाजपात प्रवेश केल्याची टीका काँग्रसेचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. यावर जितीन प्रसाद यांनी पलटवार केला असून शिवसेनेसोबत युती केली तेव्हा नेमकी पक्षाची काय विचारसरणी काय होती? असा सवाल त्यांनी कपिल सिब्बल यांना विचारला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले तेव्हा काय विचारसरणी होती? आणि त्याच वेळेला ते केरळमध्ये डाव्यांसोबत लढत होते,” असं सांगत जितीन प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीविरोधात वक्तव्यं केल्याने पक्षाचं नशीब बदलणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी सिब्बल यांना लगावला आहे.

अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

दरम्यान भारतीय राजकारणात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे अशापद्दतीचे निर्णय विचारसणीच्या आधारे अजिबात घेतले जात नाहीत. याआधी हे ‘आया राम गया राम’ होते , आतात ‘प्रसाद राम राजकारण’ आहे, अशी टीका सिब्बल यांनी जितीन प्रसाद यांच्यावर केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी #surajyadigital #उपमुख्यमंत्री #आषाढी #वारी #import #Pawar #पालख्या #सुराज्यडिजिटल #अजितपवार pic.twitter.com/jTyg5yPqMM

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #ideology #supported #ShivSena, #शिवसेनेला #पाठिंबा #तेव्हाकुठे #विचारधारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या
Next Article टायर फुटून अपघात, लातूरच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?