Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुसाईड नोटमध्ये ‘अर्णव’चे नाव असताना विधानसभा हादरून का सोडले नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सुसाईड नोटमध्ये ‘अर्णव’चे नाव असताना विधानसभा हादरून का सोडले नाही

Surajya Digital
Last updated: 2021/03/11 at 5:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई :  वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत नाईक कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी मनसुख हिरन प्रकरणात सरकारला कोंडीत पकडून संपूर्ण विधानसभा हादरवून सोडली. त्याच प्रमाणे अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी अशी भूमिका का घेतली नाही?, फडणवीसांना गुप्तचर यंत्रणांकडून सीडीआर मिळतो मग तसा आम्हाला का मिळाला नाही?, असे प्रश्नावर प्रश्न नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून अन्वय नाईक प्रकरणी होत असलेल्या आरोपांना आता अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलगी आज्ञा नाईक पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फकीर ऐरावला जामीन दिलेला आहे. मात्र फडणवीसांना त्यांची निर्दोष मुक्तता केली असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे असा आरोप आज्ञा नाईक यांनी लगावला होता.

अन्वय नाईक यांच्या प्रकरणावरून लावण्यात आलेल्या आरोपावरून गुरुवारी पाटकर परिषेद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि भारीत्या जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला होता.यावेळी या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले.

एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भाजपने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #Why #assembly #shaken #Arnav's #name #mentioned #suicidenote?, #सुसाईडनोटमध्ये #अर्णव #नाव #असताना #विधानसभा #हादरून #कासोडलेनाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दरीत कोसळून बसचा भीषण अपघात, २६ प्रवाशांचा मृत्यू तर १३ जण गंभीर
Next Article एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी आक्रमक, त्यात रोहित पवारांचे ट्वीट

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?