Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती

admin
Last updated: 2025/05/29 at 5:47 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 29 मे (हिं.स.)

शेतात सातत्याने रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उत्पादनात घट होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता टिकाव धरत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकरी शेणखताकडे वळलेला दिसत आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचे वाढीव दर लक्षात घेता शेतकरी घरच्याच शेणखताला अधिक महत्त्व देत आहेत. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो. मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील माधान शेत शिवारात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतात शेणखत पसरविण्याच्या कामात व्यस्त आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट होत असते. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसते. शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय, गांडूळ, शेणखत व जैविक खताचा वापर केला जातो. पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार झालेले खत जमिनीच्या सुपीकतेसाठी बरेच फायदेशीर असते. सध्या शेतशिवारात बैलबंडी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात शेणखत टाकणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शेणखताला सोन्याचा भाव

शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतात शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेणखताची गरज आहे. जनावरांची संख्याही कमी झाली आहे.

You Might Also Like

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोर्टलवर नोंदणी नाही केली तर अकरावीचे अॅडमिशन अडणार !
Next Article आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?