Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकरावीकरिता ३,२०५ विद्यार्थ्यांची नोंदणी; प्रवेशप्रक्रियेला सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अकरावीकरिता ३,२०५ विद्यार्थ्यांची नोंदणी; प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

admin
Last updated: 2025/05/30 at 4:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 30 मे, (हिं.स.)। अकरावी प्रवेशप्रक्रियेला सोमवार, २६ मेपासून सुरुवात करण्यात आली. ४१ हजार १८० जागांकरिता प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून ३२०५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. ३ जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

जिल्ह्यासह राज्यात प्रथमच अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. गतवर्षी महापालिका क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश स्वीकारण्यात आले. यंदा मात्र प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३१० कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ४१ हजार १८० जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त कला शाखेच्या १८ हजार ६० जागा असून वाणिज्य शाखेच्या १८ हजार ६० जागा असून वाणिज्य शाखेच्या सर्वात कमी म्हणजे ५ हजार ८६० जागा आहेत. पहिली फेरी २६ मे ते १८ जूनपर्यंत चालणार आहे.

२० जूनपासून दुसऱ्या फेरीला सुरूवात होईल. वेळापत्रकानुसार २६ मे ते ३ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज दाखल केले जात आहे.तीन दिवसांत ३,२०५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता नोंदणी केली आहे. ५ जून रोजी तत्पूर्वी सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली जाईल.६ ते ७ जूनदरम्यान यारव आक्षेप स्वीकारून सुधारीत व अंतिम गुणवत्तायादी ८ जून रोजी प्रसिध्द केल्या जाईल. ९ ते ११ जूनदरम्यान शून्य फेरी, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड व वाटप करणे, ११ ते १८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले महाविद्यालय मान्य असल्यास प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काळाच्या ओघात ‘पोटोण्डी’ पद्धत झाली बंद
Next Article पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट, ५ जणांचा मृत्यू

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?