Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठीविरोधी वक्तव्याचा परिणाम; मनसेचा हल्ला, सुशील केडिया यांची माफी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

मराठीविरोधी वक्तव्याचा परिणाम; मनसेचा हल्ला, सुशील केडिया यांची माफी

admin
Last updated: 2025/07/05 at 3:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संतप्त कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला चढवत कार्यालयाच्या काचाफोडल्या . या प्रकरणानंतर सुशील केडिया यांनी अखेर सोशल मीडियावर (एक्स) पोस्ट करत राज ठाकरे यांची आणि मराठी जनतेची माफी मागितली आहे.

केडिया यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले, “माझं ट्वीट चुकीच्या प्रकारे समजलं गेलं. माझा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता. राज ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. मराठी प्रभावी बोलता येत नसल्यामुळे मी ती वापरत नाही, मात्र मी माझी चूक मान्य करतो.”

याआधी केडिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “आय डोन्ट लव्ह मराठी, आय डोन्ट लर्न मराठी, क्या करना है बोल” आणि त्यात राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संताप उसळला आणि प्रत्यक्ष कृतीतून मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या कार्यालयावर नारळ फेकून काचफोडली.

या घटनेनंतर मनसेचे नेते सचिन गोळे यांनी स्पष्ट इशारा दिला, “आज ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही मागेपुढे पाहणार नाही. सुशील केडिया गेली ३० वर्षं मुंबईत राहतो, पैसे कमावतो, पण मराठी शिकत नाही, हा मराठी अस्मितेचा अपमान आहे.”सुशील केडिया हे शेअर बाजार विश्लेषक आणि गुंतवणूकदार असून, त्यांच्या मराठीविरोधी वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरला आहे.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता महाराष्ट्रही काबीज करू – उद्धव ठाकरे
Next Article शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेती गरजेची – चंद्रकांत पाटील

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?