Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

admin
Last updated: 2025/04/26 at 5:05 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.)।

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांना श्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची शिकवण देणाऱ्या यामालिकेला सचिन पिळगांवकर या ज्येष्ठ अभिनेता आणि अप्रतिम परफॉर्मरच्या उपस्थितीमुळे एकनवीनच झळाळी मिळणार आहे. सचिन या मालिकेचा सूत्रधार आणि मार्गदर्शक आवाज असेल.

सूत्रधार या नात्याने सचिन पिळगांवकर प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मार्गदर्शन देईल आणि साई

बाबांचा साधा संदेश देखील कीती दमदार आणि अर्थपूर्ण आहे. आजच्या जीवनाशी सुसंगत आहे हे प्रेक्षकांना समजावून सांगेल. आपल्या आकर्षक आवाजात तो कथेचे मर्म सांगेल आणि त्यातील करुणा आणि आशा या मूल्यांची जाणीव करून देईल. भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजनला अष्टपैलूत्वाचा एक मोठा वारसा देणारा सचिन पिळगांवकर आपल्या निवेदनातून या मालिकेला एक गांभीर्य आणि भावनिक गहनता प्रदान करेल. साई बाबांच्या चरणी असलेली त्याची निष्ठा सूत्रधार म्हणून त्याच्या

भूमिकेला एक भावनिक जोड देईल.

सचिन पिळगांवकर म्हणतो, “हा माझ्यासाठी काही एखादा व्यावसायिक टप्पा नाही, तर याचाभक्तीशी संबंध आहे. मी पहिल्यापासून साई बाबांचा भक्त आहे. त्यांची शिकवण हा माझ्याजीवनातील शक्ती आणि मार्गदर्शनाचा कायमी स्रोत आहे. त्यामुळे जेव्हा या मालिकेत सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर आला, तेव्हा मी त्याकडे केवळ माझ्या व्यावसायिकतेचा एक भाग म्हणून पाहिले नाही, तर माझ्या श्रद्धेला जणू ही माझी आदरांजलीच असेल, असे मला वाटले.मी आशा करतो की माझ्या निवेदानातून मी साधेपणा, गहनता आणि बाबांच्या सुजाणतेचा कालातीत संबंध मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकेन आणि लोकांना हे स्मरण देऊ शकेन की त्यांच्या प्रेम, करुणा आणि विनम्रता या मूल्यांची आज समाजाला खूप जास्त गरज आहे.”

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू-काश्मीर : आतापर्यंत 7 दहशतवाद्यांची घरे उध्वस्त
Next Article दहशतवाद थांबवणे आणि काश्मिरी पंडितांच्या हक्कांसाठी लढणे आवश्यक – ओम प्रकाश शर्मा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?