Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फळ उत्पादकांना नुकसानभरपाई द्या’- उमेश यावलकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

फळ उत्पादकांना नुकसानभरपाई द्या’- उमेश यावलकर

admin
Last updated: 2025/06/04 at 8:58 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 4 जून (हिं.स.) :तालुक्यातील १ हजार ९२६ संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व वादळाचा फटका बसला आहे. त्या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मोर्शी -वरुडचे आ. उमेश यावलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर आ. यावलकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी वरुड-मोर्शी तालुक्यातील १,९२६ संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. सन २०२३ मध्ये झालेली अतिवृष्टी व २०२४ मध्ये झालेली गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. शासनाकडे त्याचा अहवालही पाठवण्यात आला होता, तरीदेखील अद्याप १,९२६ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.

त्यामुळे या मुद्द्याकडे विशेष बाब म्हणून तातडीने लक्ष द्यावे व लवकरात लवकर नुकसान भरपाईपोटी अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळती करावी, अशी मागणी आ. यावलकर यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. याशिवाय मोर्शी मतदारसंघातील रखडलेल्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण विषयाचे गांभीर्य लक्षात घेता लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही आ. यावलकर यांचे म्हणणे आहे.

You Might Also Like

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय

मुंबई विद्यापीठाचा निर्णय: विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी

सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस

शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळली; १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : आता प्राध्यापकांची वर्गातच बायोमेट्रिक हजेरी’; सीसीटीव्हीचा राहणार वाॅच
Next Article अंतराळवीर शुभांशू शुक्ला 10 जूनला करणार अंतराळ मोहिमेसाठी उड्डाण

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?