Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

“हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी”

Surajya Digital
Last updated: 2021/04/15 at 4:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कुंभमेळ्यातील गर्दीवरून बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी टीका केली आहे. हा फोटो कुंभमेळ्याचा नाहीतर कोरोनाचा ॲटम बॉम्ब आहे. यासाठी कोणाला जबाबदार धरणार आहोत. 2020 मध्ये मुस्लीम धर्मीयांना कोरोनाबाबत काही माहित नसताना एकत्र आले होते. कोरोनाबाबत माहित असतानाही कुंभमेळ्यात इतकी गर्दी केली होती. त्यावेळी केलेल्या टीकेसाठी हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

Here’s the final solution for saving ourselves from COVID ..All believers should go to KUMBH MELA and all non believers should go to CHINA because that seems to be the only country where there’s no COVID pic.twitter.com/Ff5IizuRqo

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 15, 2021

आता कुंभमेळ्याच्या निमित्तानं सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजतील अन् कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटेल अशी भीती प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केली आहे. शिवाय हिंदूंनी यासाठी मुस्लीम धर्मीयांची माफी देखील मागावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“तुम्ही जो फोटो पाहताय तो कुंभ मेळा नाही तर कोरोनाचा अॅटमबॉम्ब आहे. या एक्सप्लोजनसाठी आपण कोणाला जबाबदार धरणार आहोत. 2020 मध्ये जेव्हा मुस्लीम धर्मीय एकत्र आले होते तेव्हा कोरोनाबाबत त्यांना काहीच माहित नव्हतं. अन् कोरोनाबाबत माहित असताना देखील कुंभमेळ्याच्या निमित्तानं हिंदूंनी इतकी गर्दी केली होती. त्यावेळी केलेल्या टीकेसाठी हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी.”

https://twitter.com/RGVzoomin/status/1382582852475232257?s=20

अशा आशयाची तीन ट्विट्स करुन राम गोपाल वर्मा यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर भाष्य केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 52 हजार 879 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 90 हजार 584 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Hindus #Should #apologize #Muslims, #हिंदूंनी #मुस्लीमांची #माफी #मागायला #हवी #रामगोपलवर्मा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्यात रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
Next Article ‘मला चंपा म्हणणं थांबले नाही तर…’ चंद्रकांत पाटलांचा पवारांना इशारा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?