Day: January 20, 2021

दिव्या दत्ताचा ‘धाकड’मधला दमदार ‘लूक’ आला समोर

मुंबई : कंगना रनौत हिचा धाकड़ सिनेमा 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सिनेमातील कलाकारांचे लूक्स समोर येत ...

Read more

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन

टेंभुर्णी : उजनी धरणातून  शेतीला रब्बी हंगामासाठी आज बुधवारपासून भीमा नदीपात्र, मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा ...

Read more

अमेरिकेचे मावळते अध्यक्षही म्हणाले ‘आम्ही पुन्हा येऊ’; व्हाईटहाऊस केले खाली

वाशिंग्टन : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेवटच्या भाषणात राज्याला आणि विरोधकांना उद्देशून 'मी पुन्हा येईल' असे म्हटले होते. ...

Read more

मोदी सरकार नरमले, घेतली लवचिक भूमिका मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम

नवी दिल्ली : उत्तर भारतात सुरु असलेले कृषी कायद्याविरोधातले आंदोलन न हटता सुरुच असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत, देशभर कृषी ...

Read more

पिलीव घाटात एसटीवर दगडफेक, दरोडेखोरांचा लुटमारीचा अंदाज

सोलापूर : रात्री अज्ञांतांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपूर रस्त्यावरील म्हसवड नजिकच्या पिलीव ...

Read more

भाजप प्रदेश सचिवपदावर निलेश राणे यांची नियुक्ती, बैठकीनंतर झाली घोषणा

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रदेश सचिवपदीवर माजी खासदार निलेश राणे ...

Read more

एका तासात ‘विराट बुलेट थाळी’ संपवा, दीड लाखाची बुलेट घेऊन जा, सोलापूरच्या पठ्ठ्याने जिंकली

पुणे : हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स आपल्यासाठी नवीन नाहीत. दहा-वीस टक्के सवलतीपासून ‘एकावर एक फ्री’ अशा एकापेक्षा एक जाहिराती ...

Read more

राणेंची ठाकरे सरकाराने सुरक्षा काढली तर केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली

मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं सुरक्षेत कपात करुन दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या ...

Read more

देशात गांधी जयंती पुण्यतिथी दिवशी दोन मिनिट मौन; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारीबाबत केंद्र सरकारने एक आदेश जारी केला आहे. हा ...

Read more

धुक्यामुळे भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू ...

Read more
Page 1 of 2 1 2

Latest News

Currently Playing